गळणे फुलणे ।
नित्य चालतसे
वृक्ष साहतसे
। जन्मदुःख..!
ज्ञानी
माणसातील अहंभाव- ‘मी आहे’ याची जाणीव नाहिशी होते. त्याला असण्याचा, देहाकारात
असण्याचा तिटकारा वाटू लागतो. गतजन्मांच्या विदारक स्मृतींनी पुन्हा जन्माला
आल्याचे दुःख होते.. हे सांगताना परोपरीच्या, अंगावर येतील अशा उपमा दिलेल्या
आहेत.. त्यातली एक सुसह्य उपमा-
डोळा हरळ न
विरे । घायी कोत न जिरे । तैसे काळीचे न विसरे । जन्मदुःख ॥ ५३८/१३
डोळ्यात खडा
किंवा जखमेत काटा खुपत राहातो तसे ज्ञानी माणसाला जन्मदुःख सलत राहाते..
No comments:
Post a Comment