पाणी जरी गूढ
। सज्ज आहे नाव
‘पल्याड’चे
गाव । गाठावया..!
मणसासमोर
नेहमी जगण्याचे दोन मार्ग असतात. एका मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते. दुसर्या
मार्गाने संसारचक्रात अडकावे लागते... हे मार्ग समजावून सांगताना ही उपमा दिलेली
आहे-
‘पाहे पा नाव
देखता बरवी । कोणी आड घाली काय अथावी । का सुपंथ जाणोनिया अडवी । रिगवत असे ॥’
२४०/८
समोर चांगली नाव दिसत असता कोणी अथांग पाण्यात उडी घेईल का? किंवा राजमार्ग
माहीत असताना कोणी आडवाटेला जाईल का?
No comments:
Post a Comment