गाभ्यात पोकळ
। फळून भरते
मग उन्मळते ।
केळीबाई..!
ज्ञानी
माणसाचे मन इतके तरल होते की त्याला आपल्या
असण्याचाही संकोच वाटतो. त्याच्यातील ‘अदंभ’भावाविषयी सांगताना दिलेल्या उपमा-
शेतकरी जसा पेरलेल्या बीजांवर पांघरूण घालतो तसे तो आपले दानपुण्य इ. सर्व झाकून
ठेवतो. दुसरी उपमा-
केळींचे
दळवाडें । हळू पोकळ आवडे । परि फळोनिया गाढें । रसाळ जैसे ॥ २१२/१३
केळीचा गाभा
हलका आणि पोकळ असतो तरी ती फळते आणि रसाने भरून जाते.. ज्ञानी माणूस ज्ञानरसाने
भरलेला असूनही पोकळ, हलका राहातो..
No comments:
Post a Comment